Close Menu
    What's Hot

    जो मेरे पति को मार देगा, उसे एक लाख दूंगी…’ पत्नी ने गुस्से में किया ऐलान, डेढ़ महीने बाद हो गया कत्ल

    July 5, 2026

    आगरा बाथरूम मर्डर केस: ‘कातिल’ रूबी को 14 दिन की जेल, पैरवी के लिए नहीं था कोई वकील

    July 5, 2026

    🚨 प्रेरणादायक पहल: “पानी है तो कल है” – नवसारी के Vispi Kasad Ji का जल संरक्षण अभियान 💧🌧️नवसारी (गुजरात):बारिश का पानी यदि सही तरीके से संरक्षित किया जाए, तो भविष्य में पानी की कमी जैसी बड़ी समस्या से काफी हद तक बचा जा सकता है। इसी संदेश को जन-जन तक पहुँचाने के लिए नवसारी के Vispi Kasad Ji लगातार लोगों को जागरूक कर रहे हैं।

    July 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»maharashtra»टाळ्यांच्या कडकडाटात श्री. एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपत
    maharashtra

    टाळ्यांच्या कडकडाटात श्री. एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपत

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमDecember 5, 2024Updated:December 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    P.V.Anandpadmanabhan*

    *मुंबई, ५ डिसेंबर २०२४*

    राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये श्री. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी टाळ्यांच्या कडकडाटात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे स्मरण केले. तसेच भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर शपथेपूर्वी राज्यातील १३ कोटी जनतेचे श्री. शिंदे यांनी आवर्जून आभार मानले. मुंबईतील आझाद मैदानात पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह प्रमुख केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले होते. महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. मुख्यमंत्रिपदाची श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी श्री.एकनाथ शिंदे आणि श्री.अजित पवार यांनी आज शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अडीच वर्षात जनहिताच्या योजना राबवणाऱ्या. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आजच्या शपथविधी कार्यक्रमातून दिसून आली.. शिंदे यांनी शपथ घेताना हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले. तसेच मागील अडीच वर्ष भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले. शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, पक्षाच्या सर्व आमदार आणि माजी मंत्र्यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह करण्यात आला. शिंदे यांनी सुरु केलेल्या योजनांना पुढे नेण्यासाठी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे, अशी कळकळीची विनंती केली होती, ती विनंती श्री. शिंदे यांनी मान्य केली. सामंत पुढे म्हणाले की, हिंदुत्व हा महायुतीचा पाया आहे. एक जबाबदार घटक पक्ष म्हणून आम्ही जनतेच्या जनादेशाचा आदर करतो. शिवसनेने महायुतीचा धर्म पाळला आणि महाराष्ट्राला स्थिर आणि प्रभावी सरकार देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे सामंत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नागरिकांच्या आकांक्षा जाणतो आणि प्रत्येकासाठी सुशासन सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे वचन देतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जनतेसाठी माझे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि मी समाजातील सर्व घटकांची अटळ समर्पण आणि उत्कटतेने सेवा करत राहीन. माझ्यासाठी, सार्वजनिक सेवा कोणत्याही पद किंवा पदापेक्षा जास्त आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुमच्या सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले.

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleमुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर*
    Next Article आलिया भट्ट के साथ फिल्म बनाएंगे ‘स्त्री 2’ के निर्माता दिनेश विजान, ‘चामुंडा’ बनाने की तैयारी
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    चेतन अग्रवाल हत्याकांड: हत्या से पहले सिया और चेतन कई शहरों में घूमे

    June 28, 2026

    नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा का अनावरण

    June 7, 2026

    वेस्टर्न इंडिया फिल्म एंड टीवी प्रोड्यूसर्स एसोसिएशन के द्वारा निःशुल्क नेत्र जांच शिविर का आयोजन 31 मई को…..!

    May 29, 2026

    Fortis Hospital Kalyan Launches Advanced Emergency Services

    May 29, 2026

    डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून जमीन देण्यास मंजुरी*पी.वी.आनंदपद्मनाभन* डोंबिवली

    May 29, 2026

    🚨🌍 “जंगल खत्म हुए… तो इंसान खत्म हो जाएगा!” 😷💔🔥 देशभर में युवाओं और संस्थाओं की मुहिम तेज⚠️ सरकार ध्यान दे… वरना बहुत देर हो जाएगी!🌳 “पेड़ बचाओ • भविष्य बचाओ • ऑक्सीजन बचाओ” 🇮🇳📢 जन कल्याण टाइम न्यूज़ मुंबई🖋️ PV Anand की रिपोर्ट. 🌍🚨 “अगर जंगल खत्म हो गए… तो इंसान की सांसें भी खत्म हो जाएंगी!” 😢🌳

    May 22, 2026
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    जो मेरे पति को मार देगा, उसे एक लाख दूंगी…’ पत्नी ने गुस्से में किया ऐलान, डेढ़ महीने बाद हो गया कत्ल

    By जनकल्याण टाइमJuly 5, 2026

    एक शादी में पति-पत्नी के बीच झगड़ा हुआ. गुस्से में पत्नी ने कथित तौर पर…

    आगरा बाथरूम मर्डर केस: ‘कातिल’ रूबी को 14 दिन की जेल, पैरवी के लिए नहीं था कोई वकील

    July 5, 2026

    🚨 प्रेरणादायक पहल: “पानी है तो कल है” – नवसारी के Vispi Kasad Ji का जल संरक्षण अभियान 💧🌧️नवसारी (गुजरात):बारिश का पानी यदि सही तरीके से संरक्षित किया जाए, तो भविष्य में पानी की कमी जैसी बड़ी समस्या से काफी हद तक बचा जा सकता है। इसी संदेश को जन-जन तक पहुँचाने के लिए नवसारी के Vispi Kasad Ji लगातार लोगों को जागरूक कर रहे हैं।

    July 5, 2026
    Top Trending

    जो मेरे पति को मार देगा, उसे एक लाख दूंगी…’ पत्नी ने गुस्से में किया ऐलान, डेढ़ महीने बाद हो गया कत्ल

    By जनकल्याण टाइमJuly 5, 2026

    एक शादी में पति-पत्नी के बीच झगड़ा हुआ. गुस्से में पत्नी ने…

    आगरा बाथरूम मर्डर केस: ‘कातिल’ रूबी को 14 दिन की जेल, पैरवी के लिए नहीं था कोई वकील

    By जनकल्याण टाइमJuly 5, 2026

    उत्तर प्रदेश के आगरा में सामने आए सनसनीखेज हत्याकांड में पूछताछ के…

    🚨 प्रेरणादायक पहल: “पानी है तो कल है” – नवसारी के Vispi Kasad Ji का जल संरक्षण अभियान 💧🌧️नवसारी (गुजरात):बारिश का पानी यदि सही तरीके से संरक्षित किया जाए, तो भविष्य में पानी की कमी जैसी बड़ी समस्या से काफी हद तक बचा जा सकता है। इसी संदेश को जन-जन तक पहुँचाने के लिए नवसारी के Vispi Kasad Ji लगातार लोगों को जागरूक कर रहे हैं।

    By जनकल्याण टाइमJuly 5, 2026

    वे अपने क्षेत्र में वर्षा जल संचयन (Rain Water Harvesting) का व्यावहारिक…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.