मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*

Date:

Share post:

*P.V.Anand*

नागपूर, : मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचाव कार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छी मार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले. एलिफंटाला जाणाऱ्या फेरी बोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून बचाव कार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.

Related articles

🎬 प्रेरणादायक विचार – राजेश भट्ट साब जी (The Great Director of Bollywood) की कलम से 🎬प्रस्तुत – Jan Kalyan Time News, Mumbai व...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🌟 "कर्ज चुकाया जा सकता है… पर एहसान चुकाने का...

💐🎉 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई की खास रिपोर्ट 🎉💐दिनांक: 10 जुलाई 2025🖊️ Editor in Chief: राजेश लक्ष्मण गावडे

B Ashish ( jan Kalyan time News mumbai) Bollywood press photographer 🎂💖 बॉलीवुड की ख़ूबसूरत अदाकारा संगीता बिजलानी जी को...

🌞✨ 10 जुलाई 2025 ✨🌞📺 RLG Production व Jan Kalyan Time News Mumbai की ओर से🎤 प्रस्तुति: राजेश लक्ष्मण गावडे द्वारा एक अनमोल प्रेरणादायक...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🌟 👏👏 जीवन के अनमोल खजाने 👏👏 🌟 💠 रिश्ते कोई...

‘महावतार नरसिम्हा’ 25 जुलाई को रिलीज़ होगी

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) ...