जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा*

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन*

ठाणे, राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली. राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. त्यानुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 (सन 2015 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.5 च्या कलम 3 (1) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात येतात . नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत काल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये (परिशिष्ट सोबत जोडले आहे) नमूद केल्याप्रमाणे या सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

https://www.instagram.com/reel/DEyqaILIev5/?igsh=MWVidW9wdzFvejRjcg==

Related articles

📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई की ओर से विशेष प्रस्तुति(एक हास्य और मनोरंजन से भरपूर वेब सिरीज़ पर विशेष रिपोर्ट)🎬 “BILLA – THE...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) Episode 11 – "Madam Photoshoot Gone Wrong"प्रस्तुत करता है —...

आईआरसीटीसी की श्रावण स्पेशल यात्रा 5 अगस्त से अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा के लिए मडगांव से रवाना होगी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन

मुंबई। भारतीय रेलवे खानपान और पर्यटन निगम लिमिटेड (आईआरसीटीसी) इस श्रावण मास में विशेष धार्मिक यात्रा का आयोजन...

🌟🎤 “समय की हार भी तय है!”(Motivational Speech by Rajesh Laxman Gavade – RLG Production)

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🕰️💬"कब तक जीत है समय की, ए मेरे दोस्त?इक दिन...

स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथमराज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

पी.वी.आनंदपद्मनाभननवी दिल्ली,स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले...